Friday 3 August 2012

विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुनर्जन्म सिद्धांत प्रकरण 5 (अ)


 विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुनर्जन्म सिद्धांत प्रकरण 5 (अ)
या संबंधी वर्तमानपत्रातून आलेल्या काही बातम्या -
  • पुर्वजन्म सांगणारा गणेश चुरी 
  • रंजना गुप्ता आणि मनदीप कौर 
  • मालती शंकर 
  • पुर्वीची सुमित्रा ठाकूर आताची शिवा

जग प्रसिद्ध शांती देवी माथुर प्रकरण

दिल्लीच्या श्री. रंगबहादुर माथुरांची ही मुलगी 11 डिसेंबर 1926 ला जन्मली. ती मथुरेच्या पंडित केदारनाथ चौबेंची पत्नी आहे असे सांगत असे.
... या प्रकरणात म. गांधींनी इतका रस घेतला की शांतीदेवीला आपल्या आश्रमात बोलावून खास भेट घेतली  नंतर त्यांच्या सल्यानुसार 15 जणांची कमिटी स्थापुन तिला आपल्या बरोबर मथुरेला - पुर्वजन्मातील गावातील तिच्या घरच्यांना भेटायला तिच्या वडिलांचे मन वळवून पाठवणी केली ....
.... प्रस्तुत लेखकाचे (प्राचार्य अद्वयानंद गळतगे. गळतगे) स्नेही प्रा.कीर्तीस्वरूप रावत शांती देवीला तिच्या मृत्युअगोदर 23 डिसेंबर 87ला चार दिवस भेटले होते. तेंव्हा तिने पुर्वी घडलेले अगदी खरे होते असे सांगितले होते....

पुनर्जन्म सिद्धातावरील शास्त्रीय आक्षेप

काही टीकाकार व संशयवाद्यांनी आक्षेप घेतले त्यावर स्टिव्हन्सन म्हणतात, त्यांचे काही आक्षेप मान्य आहेत पण ते पुनर्जन्म खोटे ठरवत नाहीत. ते आक्षेप (व उत्तरे ब्लॉगवर वाचावीत) असे –
  • फसवणूक 
  • अतिशयोक्ती 
  • सामान्यपणे दडलेल्या स्मृती 
  • अतींद्रिय शक्तीचे ज्ञान  
  • अनुवंशिक स्मृती 
  • झपाटणे वा परकाया प्रवेश 

    पुनर्जन्माची इतर काही लक्षणे –  

  • लिंगांतर 
  • अपघाती मृत्यू 
  • भाकिते वा सूचक स्वप्ने 
  • जन्मखुणा 
  • दोन जन्मातील अंतर 
  • दोन जन्मातील अवस्था

समारोप –

पुनर्जन्माचे शास्त्रीय संशोधन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन करणारे अलाहाबादचे डॉ. जमुना प्रसाद यांचे पुस्तक New Dimensions in ReincarnationResearch आहे.

डॉ जमुनाप्रसाद कुमकुमची केस सोडवताना डावीकडून पहिले

No comments:

Post a Comment